राजीव तांबेंच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
अभिनव कथा : प्रा. मिलिंद जोशी

सुदर्शन रंगमंच, पुणे : प्रत्येक माणसाच्या मनात भीतीचा डोह असतोच.लहानपणापासून थेंबा थेंबाने ही भीती मनात साठलेली असते. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर या षडरिपु प्रमाणे भीती हा काही माणसाचा शत्रु नाही. मृत्यू परवडला पण भीती नको असे म्हटले जाते कारण मृत्यू एकदाच येतो पण भीती पदोपदी मृत्युचा अनुभव देत असते. भीतीने मरतील मानवकुले प्रीती […]

पुढे वाचा ...

शहरात लोडी समाजातर्फे गण गौर विवाह सोहळा उत्साहात

गणगौर उत्सवातून पारंपरिक सण उत्सवांचा एकत्रित आनंद : सुरेखा चंगेडिया  नगर : शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन […]

पुढे वाचा ...

भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान  : अनिल पोखरणा

आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाभोजन नगर : आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवसेवेचा महान संदेश आपल्या जीवन कार्यातून दिलेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण सर्वजण वास्तव्यास आहोत हे आपले परमभाग्य आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. संतांनी नेहमीच  समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांसाठी कार्य करण्याची शिकवण दिली आहे. या निरपेक्ष […]

पुढे वाचा ...

आचार्य आनंदऋषीजी : अध्यात्म विद्येचे मेरूमणि
लेखक : प्रा. जवाहर मुथा

मोठ्या माणसांचा जन्म लहान गावात होत असतो, असे म्हटले जाते. जगातील बहुतेक मोठी माणसे एखाद्या खेड्यातच जन्माला आली आहेत. म. गांधींचा जन्म पोरबंदरचा, अब्राहम लिंकनचा जन्म लिंकन नावाच्या एका खेड्यामधला, तर विनोबा भावे यांचाही जन्म नागोडे नावाच्या महाराष्ट्रातील एका खेड्यातलाच ! आचार्य आनंदऋषी ह्यांचेही तसेच ! नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यांतील शिराळ चिंचोंडी हे आनंदऋषीजीचे जन्मगाव […]

पुढे वाचा ...

नगरचे साहित्यिक गिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

नगरचे ज्येष्ठ साहित्यिक व साप्ताहिक नगर संकेतचे मित्रवर्य विलास गिते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार आशिष शेलार, हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा यांच्या हस्ते ज्येष्ठ […]

पुढे वाचा ...

आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. के पुण्यस्मृति दिवस के अवसर भव्य रंगोली का अनावरण

अहमदनगर – मानवता के युगपुरूष आचार्य सम्राट प पु श्री आनंदऋषिजी म. सा. के 31 वे पुण्यस्मृति दिवस के अवसर पर गुरुदेव की 21×21 फिट भव्य रंगोली भक्त निवास (आनंद धाम) के प्रांगण मे श्रध्दालु बालक सृष्टी अतुलजी शेटीया, ओम पवनजी शेटीया, दिव्या रुपेशजी कटारिया, श्रद्धा सुनीलजी धाडीवाल ओर सहयोगी ने बडी मेहनत और श्रध्दा […]

पुढे वाचा ...

ऐतिहासिक वस्तू संग्रहालय तर्फे डॉक्टर मंगेश कुलकर्णी उद्यान मूर्ती उद्घाटन तसेच कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार वितरण समारंभ

पुढे वाचा ...

जिल्हा वाचनालयाचे लवकरच सावेडीत सुसज्ज ग्रंथालय – राठोड

अहमदनगर । वाचनाचा वसा घेऊन | द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या ऐतिहासिक जिल्हा वाचनालयाचे सावेडीत लवकरच स्वतःचे सुसज्य ग्रंथालय उभे राहणार असल्याचे माहिती प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली. गुढीपाडव्याचे औचित्य साधून गंगा | उद्यानाजवळ जिल्हा वाचनालयाच्या स्वतःच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या सुसज्य ग्रंथालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन विक्रम राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक, प्रा. […]

पुढे वाचा ...

ज्योतिष – येत्या चैत्र महिन्यात नवरात्र

भारतात दोन प्रकारच्या नवरात्री दरवर्षी येत असतात. त्यापैकी एक 22 मार्चपासून शक्तीस्वरूपाच्या उपासनेचा उत्सव चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. हिंदूंसाठी नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्र 22 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मार्च 2023 रोजी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी माँ दुर्गा नौकेतून येईल आणि हत्तीवर स्वार होऊन निघून जाईल. चैत्र नवरात्री माँ दुर्गेचे नौकेतून आगमन हे […]

पुढे वाचा ...

शेतकर्‍यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्वराज निर्मितीसाठी राष्ट्रीय किसान समन्वय समिती कार्य करणार
-अशोक सब्बन

राष्ट्रीय किसान समन्वय समितीची दक्षिण भारतातील शेतकऱ्यांच्या संघटनाच्या प्रतिनिधी ची तीन दिवसाची कार्यशाळा नुकतीच कर्नाटक राज्याच्या राजधानी असलेल्या बंगलुरू येथिल म.गांधी भवन येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी सत्ताविस संघटनांचे सुमारे एकशेविस प्रतिनिधीनी उपस्थिती दर्शवून परिसंवाद,चर्चा सत्र,प्रश्न उत्तरे,या मार्फत विचाराचे व भूमिकांचे आदान प्रदान केले. या परिषदेत समारोपात देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची सोडवणूक करण्या साठी म.गांधीनी […]

पुढे वाचा ...