क्षमा वीरस्य भूषणम्

भगवान महावीर स्वामींनी धर्मव्यवस्थेच्या स्थापनेसाठी इंद्रभूती गौतम स्वामी इत्यादी अकरा गणधरांना पहिली दीक्षा दिली होती. महावीरांच्या निर्वाणानंतर इंद्रभूती गौतम स्वामींना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे पाचवे गणधर सुधर्म स्वामी यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आली. येथून गणगच्छ म्हणजे संघ – परंपरा सुरू झाली. 32 वर्षे गण परंपरेचे पालन करून सुधर्म स्वामींनी निर्वाण प्राप्त केले. परंपरेनुसार जंबू स्वामी […]

पुढे वाचा ...

श्री प्रमोद आडकर यांचा सत्कार

बाबा भारती प्रतिष्ठान तर्फे श्री प्रमोद आडकर यांचा सत्कार नुकताच पुण्यात करण्यात आला… धम्म भूषण पुरस्कार प्राप्त झाला.. नगर संकेत तर्फे अभिनंदन….

पुढे वाचा ...

आम्ही विद्याधामिय सुवर्ण महोत्सव अंकानिमित्त

आम्ही विद्याधामिय (अकरावी 1973 बॅच) सुवर्ण महोत्सव, अशा शिर्षकाचा हा अंक हाती पडला आणि वाटलं, अरे हे काहीतरी वेगळंच आहे बर का! उत्सुकते पोटी पाहिलं तर विद्याधाम प्रशालेचा फोटो असलेले मुखपृष्ठ आणि वरती उजव्या कोपऱ्यात परमपूज्य गुरुवर्य गो.ना. वाघ सरांचा फोटो. मुखपृष्ठ आवडलं आणि अंक चाळला तो थक्क होऊन गेले ५० वर्षानंतर १९७३ च्या विद्यार्थ्यांनी […]

पुढे वाचा ...