धम्मलिपी शब्दकोश : प्राकृत भाषेचा अमर कोश

– प्रा. जवाहर मुथा कोशवाङ्मय म्हणजे एकप्रकारे ज्ञानाचं आगार. एखाद्या भाषेत कोशवाङ्मय जेवढं अधिक, त्यावरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. राज्यकारभार सुकर होण्यासाठी, जनसंपर्काच्या प्रस्थापनेसाठी आणि व्यवस्थापनाच्या सोयीसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान व एकंदर जीवनव्यवहाराचे आकलन अत्यावश्यक होते. आपली भाषा टिकविण्याच्या दृष्टीने अभ्यासकांना भाषा व भूप्रदेश यांचे अधिकाधिक ज्ञान करून घेणे अपरिहार्य वाटत असते. त्या दृष्टीने त्यांनी जे […]

पुढे वाचा ...

नालंदा नंतर तक्षशिला विद्यापीठ

लेखक : प्रा. जवाहर मुथा नालंदा विद्यापीठाचे पुनरूत्थान नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगत्याने केले, या साठी त्यांचे अभिनंदन भारतीय जनतेने नुकतेच केले.. परंतु आपल्या भारतात अजून एक विद्यापीठ होते, त्याचे स्मरण मला झाले..तक्षशिला हे ते विद्यापीठ..(विक्रमशिला हे दुसरे नाव) या प्राचीन काळातील विद्यापीठाचा शोध नुकताच १९५० मध्ये लागला!! कहलगावजवळ एका शिक्षण केंद्राचा उल्लेख आहे. परंतु, […]

पुढे वाचा ...

प्रा. जवाहर मुथा यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान

पुणे : ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनी ‘मन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन नवी दिल्लीच्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार […]

पुढे वाचा ...

मानवतेचे पुजारी – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी महाराज

प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर आज आनंदऋषिजींची 34वी पुण्यतिथी होत असताना अनेक आठवणी, अनेक विचार मनात गर्दि करून येत आहेत. माझ्या ८४ वर्षाच्या जीवनात चार महापुरूष येऊन गेले… त्यांचे सानिध्य मला लाभले… आनंदऋर्षिच्या तर घरातच माझा जन्म झाला, माझ्या बालपणी त्यांचं सान्निध्य मला लाभले…. त्यांचा प्रसाद मला लाभला, त्यांच्या मांडीवर मी निद्राधीन होत असे… ते ही […]

पुढे वाचा ...

अयोध्यानगरीचा जैन इतिहास

लेखक : प्रा. जवाहर मुथा जैन ,अहमदनगर अयोध्या या धार्मिक नगरीचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात अनेक वेळा आलेला आहे.जैन महान कवी विमलसुरी (दुसरे शतक) यांनी प्राकृत भाषेत “पौमचारिया” लिहून रामायणातील न उलगडलेले रहस्य उघडून प्रभू राम आणि अयोध्येच्या उदात्त व आदर्श चरित्राचे वर्णन केले आहे.शतीचे आचार्य यतिवृषभ त्यांच्या” तिलोयपन्नत्ती” ग्रंथात अयोध्येला अनेक नावांनी संबोधले गेले […]

पुढे वाचा ...

अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

आकाशकणी केंद्रावरील भाषण [१ ऑगष्ट २००९] लेखक- प्रा. जवाहर मुथा, प्रमुख संपादक साप्ता. नगर संकेत १९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्‌गारले, ‘अण्णा, […]

पुढे वाचा ...

डॉ. सुधा कांकरिया यांना ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन

नोबेल पारितोषिकासाठी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतातून ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन मिळाले आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी दिली. कमिटीने त्यांच्या […]

पुढे वाचा ...

“किर्लोस्कर “चे दिवस

मी १९६५मध्ये बी. ए. झालो. १९६७ मध्ये एम्. ए. हिंदी झालो आणि ६८ मध्ये एम्. ए. मराठी पूर्ण केले.६७ मध्ये एम्. ए. झाल्यावर काय करावयाचे असा प्रश्न माझ्यापुढे होता.कारण दोन मार्काने माझा क्लास हुकला होता.. व्यापार करावयाचे की नौकरी? मी नौकरी करावयाचे ठरवले. तोपर्यंत माझी पत्रकारिता दहा वर्षांची झाली होती. नववी/दहावी मध्ये असतांनाच मी दै. […]

पुढे वाचा ...

आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे तातडीचा कक्ष सुरू करण्यात आला

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगरच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे स्वर्गीय कन्हैया लालजी एवं स्वर्गीय मानकवर बाई आई-वडिलांच्या नावाने अति तातडीचा कक्ष सुरू करण्यात आला त्याचे भाग्य डॉ. कांकरिया दाम्पत्य यांना लाभले

पुढे वाचा ...

महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल म.सा. ६३व्या वर्षात पदार्पण

आज कार्तिक शुक्ल पंचमीचा दिवस हा महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल’ यांचा जन्म दिवस.. जैन धर्मामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या दिवशी जैन आचार्य धरसेन यांचे शिष्य आचार्य पुष्पदंत आणि आचार्य भूतबली यांनी ‘षटखंडागम शास्त्र’ रचले. तेव्हापासून ही पंचमी ज्ञान पंचमी म्हणून हा सण भारतात साजरा केला जाऊ लागला..अशा या तिथीला कर्मधर्म […]

पुढे वाचा ...