अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

आकाशकणी केंद्रावरील भाषण [१ ऑगष्ट २००९] लेखक- प्रा. जवाहर मुथा, प्रमुख संपादक साप्ता. नगर संकेत १९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्‌गारले, ‘अण्णा, […]

पुढे वाचा ...

डॉ. सुधा कांकरिया यांना ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन

नोबेल पारितोषिकासाठी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतातून ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन मिळाले आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी दिली. कमिटीने त्यांच्या […]

पुढे वाचा ...

“किर्लोस्कर “चे दिवस

मी १९६५मध्ये बी. ए. झालो. १९६७ मध्ये एम्. ए. हिंदी झालो आणि ६८ मध्ये एम्. ए. मराठी पूर्ण केले.६७ मध्ये एम्. ए. झाल्यावर काय करावयाचे असा प्रश्न माझ्यापुढे होता.कारण दोन मार्काने माझा क्लास हुकला होता.. व्यापार करावयाचे की नौकरी? मी नौकरी करावयाचे ठरवले. तोपर्यंत माझी पत्रकारिता दहा वर्षांची झाली होती. नववी/दहावी मध्ये असतांनाच मी दै. […]

पुढे वाचा ...