आचार्य आनंदऋषीजी : अध्यात्म विद्येचे मेरूमणि
लेखक : प्रा. जवाहर मुथा

मोठ्या माणसांचा जन्म लहान गावात होत असतो, असे म्हटले जाते. जगातील बहुतेक मोठी माणसे एखाद्या खेड्यातच जन्माला आली आहेत. म. गांधींचा जन्म पोरबंदरचा, अब्राहम लिंकनचा जन्म लिंकन नावाच्या एका खेड्यामधला, तर विनोबा भावे यांचाही जन्म नागोडे नावाच्या महाराष्ट्रातील एका खेड्यातलाच ! आचार्य आनंदऋषी ह्यांचेही तसेच ! नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यांतील शिराळ चिंचोंडी हे आनंदऋषीजीचे जन्मगाव […]

पुढे वाचा ...

अहमदनगर रेल्वे

5 फूट 6 इंच (1,676 मिमी) ब्रॉडगेज मनमाड-दौंड लाईन 1878 मध्ये उघडण्यात आली होती. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या दोन मुख्य विभागांना (दक्षिण-पूर्व आणि उत्तर-पूर्व) जोडते. या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वेकडून जवळपासच्या 4 व्यस्त मार्गांसह केले जात आहे. अहमदनगर स्टेशन आता पुणे रेल्वे विभागाचा भाग होणार आहे. दौंड – अंकाई विभागातील २४ (२४) स्थानके पुणे […]

पुढे वाचा ...

सहस्त्रचंद्र दर्शन संपन्न, 83 व्यावर्षात पदार्पण साहित्य समीक्षक बहुअवधानी प्रा. जवाहर मुथा

नगरच्या मातीत आपल्या कर्मात रंगलेल्या, स्थितप्रज्ञासम जीवन असलेले, जीवनावर व माणसांवर प्रेम करीत स्वतः समृद्ध होत, इतरांना समृद्ध करणारे प्रा. जवाहर मुथा म्हणजे नगरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण होय. त्यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच्.डी. झाली आहे. हयातीत पीएच.डी. झालेले नगर जिल्ह्यातील ते एकमेव साहित्यिक आहे. ज्ञानाचे तप आचरून जी माणसं स्वतः समाधानाने जगून दुसऱ्यालाही ते देण्यासाठी राबतात, […]

पुढे वाचा ...

प्रयत्नांची पराकाष्ठा ही माझी प्रार्थना आहे !

समर्पित जीवनाची एक अलौकिक गाथा शास्त्रीजींच्या आत्मसर्पणाने समाप्त झाली.१९५७ चा तो काळ होता. निवडणुकीकरिता कोणाला उभे करावयाचे याचा विचार दिल्लीमध्ये जोरात चालू होता. त्या विषयी ठाम निर्णय घेण्याकरिता अखिल भारतिय कांग्रेस कमेटीच्या ऑफिसमध्ये रात्रंदिवस बैठका भरविल्या जात होत्या, लालबहादूर शास्त्रींचे ज्येष्ठ स्नेही व हिंदीचे ख्यातनाम साहित्यिक श्री. सुमंगल प्रकाश त्यावेळी दिल्लीमध्ये होते. एके दिवशी त्यांनी […]

पुढे वाचा ...
Mahatma Gandhi

महात्मा गांधी – तीर्थंकरांचे साधर्म्य

माझ्या या लेखाचे शीर्षक पाहूनच तुम्ही कदाचित चक्रावून जाल.. परंतु ती स्थिती तशी असली तरी त्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे ,असे मला स्वतःला वाटते ..महात्मा गांधींच्या जीवनाकडे सूक्ष्म रीतीने पाहिले तर आपणास असे स्पष्टपणे दिसून येते की जैनांचे जे चोवीस तिर्थंकर आहेत त्याप्रमाणेच त्यांचे कार्य , जीवन व विचारसरणीही होती व आहे , म्हणूनच मी लेखाचे तसे शिर्षक दिले आहे..

पुढे वाचा ...